कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव हा सामाजिक भान राखत शांततेने साजरा करावा. गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.